पण आख्यायिका नेमक्या काय आहे ते आख्यायिका
माणसं नेमका वास्तव काय आहे आणि सातबारा उतारा चा
जन्म नेमका कसा झाला त्याची सविस्तर माहिती पाहणार
आहोत.सातबारा उताराच्या जन्मासंबंधी अनेक
आख्यायिका प्रसिद्ध आहेत काही अहिल्याबाई होळकर
यांच्याशी संबंधित आहे, की अहिल्याबाईंनी सरकारी
खर्चातून एका गरीब माणसाच्या दारात लावली होती.
त्यातली सात गरीब माणसाच्या मालिकेची आणि उरलेली
पाच फळ जावे ही सरकारच्या मालकीची फळ येतील
त्यावेळेस सात फलदारांची गरीब माणसाला मिळेल आणि
उरलेल्या पाच झाडांची फळही सरकारला मिळेल
जेणेकरून सरकार ती फळ गरिबांमध्ये वाटू शकेल दादांच्या
नोंदीसाठी एक स्वतंत्र निर्माण करण्यात आलं आणि मग
पुढे जुन्या फळझाडांच्या नोंदणीसाठीचा जो उतारा आहे
त्याला सातबारा मान्यता प्रघात पडला जो आजपर्यंत चालू
आहे.
हा आता सातबारा उताराच्या जन्माची जी दुसरी
आख्यायिका आहे त्यानुसार एक कायदा आहे आणि त्या
कायद्यात कलम सात आणि कलम 12 यामध्ये जमिनीच्या
अधिकाराचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे माझ्या कलम
सात आणि कलम 12 मध्ये जमिनीच्या अधिकाराचा जो
कागद आहे त्याला सातबारा म्हणतात असं एकेक नमूद
केले तर या होत्या सातबारा उताराच्या जन्मासम्बंधीच्या
आख्यायिका आणि आख्यायिकांना वास्तव काय आहे.
सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही महसूल
कायद्याची जाण असलेल्या तज्ञांची संपर्क साधला याविषयी
परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी
सांगितलं सातबारा उतारा शी संबंधित या सगळ्या दंतकथा
पसरवण्यात आले आहेत सातबारा उताऱ्यात गाव नमुना 7
आणि गाव नमुना 12 एकाच पत्रकार असल्यामुळे त्याला
सातबारा म्हटलं होतं या पलीकडे दुसरं काहीही कारण
नाहीये.
तर अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्याचे मंडळ
अधिकारी मोहसीन शेख सांगतात महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम 1966 च्या खंड चार नुसार तलाठी दप्तरात गाव
नमुना एक ते गाव नमुना 21 हे नमुने तयार झाले त्यामध्ये
सात आणि बारा नंबर चा नमुना हा जमिनीशी संबंधित
असल्यामुळे तो एकत्रित केल्यामुळे त्याला सातबारा
म्हणतात बाकी त्याच्या नावाशी कलम सात आणि कलम
12 याचा काहीही संबंध नाही या योजनेअंतर्गत जमिनीची
मोजणी करून अधिकार अभिलेख तयार करण्यात आले.
आता जमिनीची मोजणी करताना प्रत्येक क्षेत्रात एक नंबर
दिला गेला त्याला सर्वे नंबर असं म्हटलं जातं आणि या
योजनेनंतर जमिनीचे जे काही अधिकार अभिलेख तयार
झाले त्याला कडे पत्र कसे संबोधलं गेलं सातबारा उतारा
येण्यापूर्वी याकडे पत्रकार आत्ताच जमिनीच्या अधिकाराचा
उल्लेख केला जात होता म्हणजेच जमिनीची माहिती दिली
जात होती 1930 साली इंग्रजांनी जमाबंदी केली.
हे पण वाचा: पिक विमा योजनेत ७२ तासाची अट बाबत सविस्तर माहिती येथे जाणून घ्या ?
म्हणजे जमिनीवर वसूल बसवण्यात आला आकारणी
आकारण्यात आली यातूनच एक नवीन खाते पुस्तिका
तयार झाली आणि मग या खाते पुस्तकेतूनच 1930 स***
पहिल्यांदा सातबारा उताऱ्याचा नवीन नमुना जन्मास आला
त्यापूर्वी जमिनीसंबंधीची माहिती कडे पत्रिकातच दिली
जात होती.